ipmnews1@gamil.com

Tree Transplantation Initiative

The R. M. Dhariwal Foundation, headquartered in Pune, has been working tirelessly for over 40 years under the visionary leadership of Shri. Rasiklal M. Dhariwal and Mrs. Shobha R. Dhariwal. With more than 50 establishments in education, healthcare, environment, and disaster relief, the foundation has made a lasting impact on countless lives. Today, Ms. Janhavi…

Read More

वृक्ष पुनर्रोपण अभियान

आर. एम. धारीवाल फाऊंडेशनचे मुख्यालय पुणे येथे असून, गेली 40 वर्षे श्री. रसिकलाल एम. धारीवाल आणि श्रीमती शोभा आर. धारीवाल यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली सातत्याने कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि आपत्ती निवारण अशा क्षेत्रांमध्ये 50 हून अधिक संस्थांद्वारे फाऊंडेशनने असंख्य नागरिकांच्या जीवनावर कायमस्वरूपी सकारात्मक प्रभाव टाकला आहे. आज फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन हा वारसा…

Read More

दिनेशभाऊ गडांकुश यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पुणे –पुणे पोलीस खात्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी, क्राईम, ए. टी. एस. व पोलीस उपनिरीक्षक श्री दिनेशभाऊ गडांकुश यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. न्यू बोपोडी सोशल कट्टा संस्थापक व अध्यक्ष श्री अंकुशराव साठे यांच्या वतीने हा कार्यक्रम ऍड. विठ्ठल आरुडे (नोटरी, भारत सरकार) यांच्या कार्यालयात पार पडला. यावेळी श्री अनिल पवार (माजी डी. वाय. एस. पी.),…

Read More

खडकीत 15 वर्षाच्या मुलाकडून 14 वर्षाची मुलगी 8 महिन्यांची गर्भवती

पुणे : १४ वर्षे ८ महिन्यांची असलेल्या एका मुलीला फिट आल्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ही मुलगी ८ महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी या मुलीच्या आईने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका १५ वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली.याबाबत…

Read More

पुढील वर्षीपासून काश्मीरमधील पाच जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूमधाम

काश्मीरमधील गणेश मंडळ कार्यकर्त्यांचा पुण्यात निर्धार काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम पुणे ; प्रतिनिधी – काश्मीर खोऱ्यात तब्बल ३४ वर्षांनंतर पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सवास गेल्या दोन वर्षांपासून सुरुवात झाली आहे. सध्या तीन ठिकाणी हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात असून पुढील वर्षापासून काश्मीरमधील पाच…

Read More

अगले साल से कश्मीर के पांच जिलों में होगी गणेशोत्सव की धूम; कश्मीर के गणेश मंडलों के कार्यकर्ताओं का पुणे में निश्चय

    कश्मीर घाटी स्थित तीन मंडलों को गणेश मूर्तियां प्रदान; युवा उद्योजक पुनीत बालन समेत सम्मान के गणेश मंडलों पहल पुणे : कश्मीर घाटी में करीबन 34 सालों बाद पिछले दो सालों से फिर से सार्वजनिक गणेशोत्सव शुरू हुआ है। फिलहाल तीन जगहों पर यह सार्वजनिक गणेशोत्सव मनाया जा रहा है। अगले साल से…

Read More

कढीपत्ता’मध्ये रिद्धी कुमार बनली भूषण पाटीलची नायिका

७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सगळीकडेच ‘कढीपत्ता’ या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे ‘कढीपत्ता’ चित्रपटाची नायिका कोण? या चर्चेला जणू उधाण आले आहे. रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना या चित्रपटातील नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये ‘कढीपत्ता’मधील नायिकेचा चेहरा रिव्हील…

Read More

भटक्या आक्रमक श्वानांवर तातडीने कारवाईची मागणी – संदीप खर्डेकर यांचे आयुक्तांना निवेदन

पुणे :सर्वोच्च न्यायालयाच्या सुधारित आदेशानुसार भटक्या व आक्रमक श्वानांवर कारवाई करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी *क्रिएटिव्ह फाउंडेशन*चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त मा. नवलकिशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की — रात्रीच्या वेळी झुंडीने फिरणाऱ्या व दुचाकीस्वारांवर तसेच पहाटे फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला करणाऱ्या भटक्या श्वानांवर तातडीने कारवाई करावी….

Read More

संधीची समान उपलब्धता’ हे स्वातंत्र्य व लोकशाहीचे वैशिष्ट्य असल्याने, महिला व तरुण वर्ग कर्तृत्व सिद्ध करतात काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांचे मत

पुणे : भारतातील लोकशाही व्यवस्थेमुळे व बँकांच्या राष्ट्रीयकृत घोरणांमुळे भारत आज विकसनशील देशांपैकी एक आहे. मात्र स्वातंत्र्यवेळी देशातील साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते. कालांतराने राजीव गांधी यांच्या काळात देशात रोजगार पुरक शिक्षण व्यवस्था व  संगणक व इंटरनेट क्रांती झाली. अन् डिजिटल इंडियाची पायाभरणी झाली. यातून आपल्याला दिसून येते की देशात महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले…

Read More

महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले तर ते कर्तृत्व सिद्ध करतात,  काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचे मत

पुणे : भारतातील लोकशाही व्यवस्थेमुळे व बँकांच्या राष्ट्रीयकृत घोरणांमुळे भारत आज विकसनशील देशांपैकी एक आहे. मात्र स्वातंत्र्यवेळी देशातील साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते. कालांतराने राजीव गांधी यांच्या काळात देशात रोजगार पुरक शिक्षण व्यवस्था व  संगणक व इंटरनेट क्रांती झाली. अन् डिजिटल इंडियाची पायाभरणी झाली. यातून आपल्याला दिसून येते की देशात महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले…

Read More