संधीची समान उपलब्धता’ हे स्वातंत्र्य व लोकशाहीचे वैशिष्ट्य असल्याने, महिला व तरुण वर्ग कर्तृत्व सिद्ध करतात काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांचे मत

पुणे : भारतातील लोकशाही व्यवस्थेमुळे व बँकांच्या राष्ट्रीयकृत घोरणांमुळे भारत आज विकसनशील देशांपैकी एक आहे. मात्र स्वातंत्र्यवेळी देशातील साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते. कालांतराने राजीव गांधी यांच्या काळात देशात रोजगार पुरक शिक्षण व्यवस्था व  संगणक व इंटरनेट क्रांती झाली. अन् डिजिटल इंडियाची पायाभरणी झाली. यातून आपल्याला दिसून येते की देशात महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले…

Read More

महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले तर ते कर्तृत्व सिद्ध करतात,  काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचे मत

पुणे : भारतातील लोकशाही व्यवस्थेमुळे व बँकांच्या राष्ट्रीयकृत घोरणांमुळे भारत आज विकसनशील देशांपैकी एक आहे. मात्र स्वातंत्र्यवेळी देशातील साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते. कालांतराने राजीव गांधी यांच्या काळात देशात रोजगार पुरक शिक्षण व्यवस्था व  संगणक व इंटरनेट क्रांती झाली. अन् डिजिटल इंडियाची पायाभरणी झाली. यातून आपल्याला दिसून येते की देशात महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले…

Read More

ना. चंद्रकांतदादा पाटील आयोजित धान्य महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

समुत्कर्ष ग्राहकपेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित धान्य महोत्सवास कोथरुडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ऐन गणेशोत्सवापूर्वी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने हजारो कोथरुडकरांनी सणासुदीच्या काळात लागणाऱ्या धान्यांच्या खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. कोथरुड मधील नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध मिळावे यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून १५ ॲागस्ट २०२४ रोजी समत्कर्ष ग्राहक पेठ सुरु करण्यात आली. या ग्राहक पेठेमुळे नागरिकांना…

Read More

हिंदू संस्कृतीत दुसऱ्याबद्दल सकारात्मक विचार करण्याचं तत्त्वज्ञान : ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त धान्य महोत्सवाचे आयोजन हिंदू संस्कृतीत दुसऱ्याबद्दल सकारात्मक विचार करण्याचं तत्त्वज्ञान मांडलं गेलं आहे. त्यामुळे समुत्कर्षच्या नावातच सर्वांचा उत्कर्ष दडलेला आहे, अशी भावना ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड मध्ये सुरु झालेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ना….

Read More

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व संबधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, : जिल्ह्यात धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे बाधित होणारे पुरग्रस्त भाग तसेच दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थालंतर करावे, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व संबधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त…

Read More

देशातील कर्तबगार स्त्रियांचा आदर्श विद्यार्थिनींनी घ्यावा : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

मीराबाईंच्या भजनाचे गायन आणि विवेचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून विशेष बक्षीस जाहीर मुंबई, १८ :देशातील कर्तबगार स्त्रियांचा आदर्श आजच्या विद्यार्थिनींनी घेऊन आपापल्या क्षेत्रात अग्रेसर राहिले पाहिजे, असे गौरउद्गार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. सिडनहॅम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि आशिया खंडातील पहिल्या महिला वाणिज्य पदवीधर श्रीमती यास्मिन…

Read More

३७व्या पुणे फेस्टिव्हलचे २९ ऑगस्ट रोजी, राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन!

कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, क्रीडा आणि पर्यटनविकास यांचा मनोहारी संगम असणारा ‘पुणे फेस्टिव्हल’ यंदा गौरवशाली ३७वे वर्ष साजरे करीत आहे. यंदा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात ‘पुणे फेस्टिव्हल’ संपन्न होईल. याचे उद्घाटन शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते…

Read More

भीमा नदीकाठच्या नागरिकांसाठी महत्वाची सूचना: चासकमान धरणातून आज सायंकाळी विसर्ग

पुणे, – चासकमान धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे आणि धरण 100% क्षमतेने भरल्यामुळे आज दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता धरणाच्या सांडव्याद्वारे 1100 क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे. यासोबतच, अतिवाहीनीद्वारे (Escape) आणखी 400 क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार असून, एकूण 1500 क्युसेक पाणी भीमा नदीपात्रात सोडले जाईल. जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या सर्व नागरिकांना विनंती करण्यात…

Read More

पृथ्वीला वाचवायची असेल तर पर्यावरण वाचविणे काळाची गरज -शोभाताई आर धारीवाल

जैन धर्मामध्ये संस्कार आणि मूल्य यांची परंपरा हजारो वर्षांपासून चालू आहे , धर्मात अनेक मंत्र सांगितलेली आहे त्यापैकी उवसग्गहरं मंत्र संकटावर मात करणारा असून याच मंत्राने श्रीमान रसिकशेठ धारीवाल साहेब रुग्णालयात व्हेंटिलेटर असतांना वैद्यकीय सेवेसोबतच रोजच्या जापणे सकारात्मक ऊर्जा तयार होऊन प्राण वाचू शकले अशी माझी धारणा आहे ,म्ह्णूनच मी रसिकलाल एम धारीवाल फाऊंडेशन द्वारा…

Read More

एरंडवणे येथे दहीहंडी २०२५ उत्सव जल्लोषात

हर्षवर्धन फाउंडेशन कडून भव्य आयोजन पुणे :हर्षवर्धन फाऊंडेशन आणि एकता मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा सेंटर जवळ एरंडवणे येथे दहीहंडी -२०२५ उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.आयोजक सनी निम्हण,हर्षवर्धन फाऊंडेशनच्या संस्थापिका स्नेहल सनी निम्हण आणि उत्सवअध्यक्ष शिवम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा रंगला.या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.“गोविंदा आला रे”च्या तालावर तरुणाई न्हाऊन गेली….

Read More